वीजपुरवठा खंडित? लाईनमनला फोन नको, थेट टोल-फ्रीवर तक्रार करा – महावितरणचे आवाहन. Power Supply Issue Maharashtra
वीजपुरवठा खंडित? लाईनमनला फोन नको, थेट टोल-फ्रीवर तक्रार करा – महावितरणचे आवाहन. Power Supply Issue Maharashtra Power Supply Issue Maharashtra : उन्हाळ्याच्या दिवसांत वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर (MSEDCL) ने महत्त्वाचे आवाहन केले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीज बिलासंबंधी अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी थेट लाईनमन किंवा अधिकाऱ्यांना फोन करण्याऐवजी 24 तास सुरू असलेल्या टोल-फ्री क्रमांकांवर तक्रार … Read more



