Close Visit MahaNews12

NCMC कार्डधारकांसाठी मोठी बातमी! आता BHIM App वरूनच करा कार्डचे Top-up

मुंबई, दि. १७ : एसटीने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता NCMC कार्डधारकांना BHIM Appच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या कार्डचे Top-up करता येणार आहे. त्यामुळे कार्डमधील पैसे संपल्यानंतर रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांना कार्डची सुविधा देण्याची प्रक्रिया … Read more

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! सरकारचे कडक आदेश; निवृत्तीचे सर्व लाभ वेळेत मिळणार

मुंबई : Government Employees Pension :  निवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पेन्शनसह निवृत्तीचे आर्थिक लाभ वेळेत मिळावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने संबंधित कार्यालयांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. निवृत्तीवेतनाची प्रकरणे कार्यालयांमध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे निवृत्तीवेतना ची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर शासनाने भर दिला … Read more

कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीत मोठा बदल होणार? चर्चेला वेग. 

नवी दिल्ली : Pay Commission Update :  केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नवीन वेतनरचना लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती असेल आणि दरवर्षी मिळणारी वेतनवाढ किती टक्के असेल, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मूलभूत वेतनावर 3 टक्के वार्षिक वेतनवाढ मिळते. … Read more

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वेतन मर्यादा ₹15 हजारांवरून ₹25 हजार, 51 लाख कर्मचाऱ्यांना फायदा. EPFO Update news

नवी दिल्ली : EPFO अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPFO) अनिवार्य समावेशासाठी असलेली मासिक वेतन मर्यादा आता ₹15 हजारांवरून ₹25 हजार करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो नव्हे, तर सुमारे 51 लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 सप्टेंबर … Read more

UPI व्यवहारांवर आता लागणार शुल्क, RBI आणि सरकारने दिले स्पष्टीकरण, जाणुन घ्या माहिती.

नवी दिल्ली : UPI Transaction Charges :  आजच्या डिजिटल युगात UPI हा पैशांच्या देवाणघेवाणीचा सर्वाधिक वापरला जाणारा पर्याय बनला आहे. चहाच्या टपरीपासून मोठ्या ऑनलाइन खरेदीपर्यंत सर्वत्र UPI द्वारे पेमेंट केले जाते. मात्र, UPI व्यवहारांवरील शुल्काबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या मनातही संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले असून, … Read more

राज्य अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 16 सप्टेंबरला 3 महत्त्वाचे शासन निर्णय; जाणून घ्या काय आहे निर्णय

मुंबई :  Maharashtra Government Employees : राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी शासन निर्णय (GR) जारी केले जातात. त्यानुसार 16 सप्टेंबर 2026 रोजी राज्य अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संबंधित तीन महत्त्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. यामध्ये सहकार विभाग, विधी व न्याय विभाग तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाशी संबंधित निर्णयांचा … Read more

EPFO ची वेतन मर्यादा ₹15,000 वरून ₹25,000; 51 लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा. EPFO Wage Limit

EPFO Wage Limit Increased: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधित कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. EPFO ची वेतन मर्यादा ₹15,000 वरून ₹25,000 प्रतिमहिना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मोठ्या संख्येने नवीन कर्मचारी EPFOच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेच्या कक्षेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या माहितीनुसार, EPFO Wage Ceiling वाढवल्यामुळे सुमारे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी 15 सप्टेंबरला 4 महत्त्वाचे शासन निर्णय जारी , जाणुन घ्या बातमी.

मुंबई : Maharashtra Government Employees :  राज्यातील सरकारी कर्मचारी आणि विविध विभागांशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी 15 सप्टेंबर 2026 रोजी चार महत्त्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. गृह विभाग, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, कृषी विभाग तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित या निर्णयांमुळे संबंधित विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाच्या प्रशासकीय बाबींना मंजुरी मिळाली आहे. … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; न्यायालयीन निर्णयाचा लाभ, मंत्रिमंडळाचे निर्णय आणि 4 GR

मुंबई :  Government Resolution Maharashtra :  राज्यातील सरकारी कर्मचारी, अधिकारी तसेच विविध विभागांशी संबंधित नागरिकांसाठी 15 सप्टेंबर 2026 रोजी काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयाचा लाभ देण्याबाबतचे निर्देश, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि राज्य कर्मचाऱ्यांशी संबंधित चार शासन निर्णय यामुळे कर्मचारी वर्गाचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. समान परिस्थितीतील … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! १ एप्रिलनंतरचे कर्जावरील व्याजही माफ; कर्जमाफीचा मिळणार मोठा दिलासा

मुंबई :  Maharashtra Farmer Loan Waiver :  राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील १ एप्रिल २०२६ नंतर आकारलेले व्याजही माफ केले जाणार आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more