रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; महाराष्ट्रातून लवकरच सुरु होणार तीन नवीन एक्सप्रेस गाड्या, जाणून घ्या मार्ग. Railway news Maharashtra

Irfan Shaikh ✅
2 Min Read

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; महाराष्ट्रातून लवकरच सुरु होणार तीन नवीन एक्सप्रेस गाड्या, जाणून घ्या मार्ग. Railway news Maharashtra

Railway news Maharashtra : नमस्कार मित्रानो रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी तीन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्यांमुळे प्रवास आणखी सोयीस्कर आणि जलद होणार आहे. विशेषतः औरंगाबाद ( संभाजीनगर ) , पुणे, मुंबई आणि कोकणातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल.

हे पण वाचा….पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त, 80,000 रुपये जमा करा आणि मिळवा 21 लाख रुपये

हे ही वाचा 👇🏻  रजा संपल्यानंतरही कर्मचारी गैरहजर राहिल्यास काय होते? जाणून घ्या सविस्तर नियम. Employee leave rules India.

कोणत्या गाड्या सुरु होणार आहेत? Railway news Maharashtra

रेल्वे प्रशासनाने तीन नवीन एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक तयार केले असून त्या लवकरच नियमित सुरु होणार आहेत. या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:

1. औरंगाबाद ( संभाजीनगर ) –मुंबई एक्सप्रेस

ही गाडी औरंगाबादहून संभाजीनगर थेट मुंबईपर्यंत धावणार आहे.

दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.

संभाजीनगर , मनमाड, नाशिक, कल्याण मार्गे ही गाडी मुंबईला पोहोचेल.

2. कोल्हापूर–पुणे एक्सप्रेस

कोल्हापूर आणि पुणे यांच्यातील प्रवाशांसाठी ही गाडी फार उपयोगी ठरणार आहे.

दररोज धावणारी ही गाडी सकाळी पुणे व सायंकाळी कोल्हापूरकडून सुटणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  15 वर्षांनंतर पुन्हा मिळते पूर्ण पेन्शन; ‘Commuted Pension’ बद्दल जाणून घ्या. EPS Pension News Update.

हे पण वाचा…. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे ने सुरू केली नवीन योजना, जाणून घ्या सविस्तर माहिती

3. रत्नागिरी–मुंबई एक्सप्रेस

कोकणातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी ही एक नवी सोय ठरणार आहे.

रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा या स्थानकांवर थांबा देत गाडी मुंबईकडे रवाना होईल.

प्रवाशांना काय लाभ होणार? Railway news Maharashtra

या गाड्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भाग थेट रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहेत. प्रवासाचा कालावधी कमी होणार असून, नव्या सुविधा आणि आरामदायक डब्यांमुळे प्रवासाचा अनुभवही चांगला होईल. Railway news Maharashtra

हे ही वाचा….1 तारखे पर्यंत जर नाही भरला तुम्ही हा फॉर्म, तर तुमची पेन्शन बंद होणार

हे ही वाचा 👇🏻  सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर सरकारचा मोठा निर्णय - आता दागिने स्वस्त होनार का? Gold silver news

रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय प्रवाशांच्या मागणीनंतर घेतला असून, लवकरच या गाड्यांची अधिकृत घोषणा व वेळापत्रक प्रसिद्ध होणार आहे. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच उत्सव किंवा विशेष कारणांमुळे प्रवास करणाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *