Close Visit MahaNews12

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 21 एप्रिल 2026 रोजी 7 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. Maharashtra Employees Update

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 21 एप्रिल 2026 रोजी 7 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. Maharashtra Employees Update Maharashtra Employees Update : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 21 एप्रिल 2026 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. विविध विभागांशी संबंधित एकूण 7 मोठे शासन निर्णय (GR) राज्य शासनाने जारी केले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम हजारो कर्मचाऱ्यांवर होणार … Read more

आता ५ नव्हे तर १ वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी; कामगार कायद्यात मोठा बदल. Gratuity Rule Change India

नवी दिल्ली | प्रतिनिधी Gratuity Rule Change India : देशातील कोट्यवधी कामगारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये ऐतिहासिक बदल करत २९ कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून फक्त ४ कामगार संहितांमध्ये रूपांतर केले आहे. या निर्णयामुळे कामगारांचे वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि निवृत्तीविषयक हक्क अधिक मजबूत होणार आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल … Read more

पेंशन धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, मोठा दिलासा, फसवणूकीला बसणार आळा.

Life certificate news April  :- यावर्षी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने (DoPPW) 1 ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर 2026 दरम्यान २ कोटी पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) मोहिमेचा पाचवा टप्पा यावेळी सुरू होईल. सध्याच्या नियमांनुसार, पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचे जीवन … Read more

पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, इतक्या टक्के DA सह मिळणार थकबाकी. DA Hike Update

नवी दिल्ली, दि. 20 एप्रिल 26  : DA Hike Update  : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांची वाढ मंजूर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या निर्णयामुळे महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढणार असून, सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना याचा थेट फायदा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 15 एप्रिल 2026 रोजी 7 महत्वाचे शासन निर्णय जारी ग्रामविकास विभागाचा महत्वाचा निर्णय. Maharashtra Government GR 2026

Maharashtra Government GR 2026 :   राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 15 एप्रिल 2026 रोजी अत्यंत महत्त्वाचे असे 7 मोठे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. विविध विभागांशी संबंधित या निर्णयांचा थेट परिणाम प्रशासन, पदोन्नती, वेतन आणि सेवा संरचनेवर होणार आहे. ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा परिषदेमधील जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग-3 बांधकाम) संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांची 1 जानेवारी … Read more

फोन लागत नाही? फक्त WhatsApp वर मेसेज करून करा गॅस सिलेंडर बुकिंग, जाणून घ्या सोपी पद्धत. LPG Gas Booking Tricks

फोन लागत नाही? फक्त WhatsApp वर मेसेज करून करा गॅस सिलेंडर बुकिंग, जाणून घ्या सोपी पद्धत. LPG Gas Booking Tricks LPG Gas Booking Tricks : नमस्कार मित्रानो सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन बाजारात मोठे बदल होत आहेत. विशेषतः इराण आणि इस्राईल यांच्यातील तणावामुळे त्याचा परिणाम भारतातील इंधन पुरवठ्यावरही दिसून येत आहे. देशात गॅस पुरवठा मर्यादित होण्याची … Read more

भारतातील पहिलं राज्य जिथे 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बॅन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. Social Media Ban

भारतातील पहिलं राज्य जिथे 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बॅन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. Social Media Ban Social Media Ban : सोशल मीडियामुळे आज जग अधिक जवळ आले आहे. घरबसल्या जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती सहज मिळते आणि लोकांशी संपर्क साधणेही सोपे झाले आहे. मात्र सोशल मीडियाचे काही दुष्परिणामही आता स्पष्टपणे समोर येऊ लागले आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये … Read more

मुलांच्या संपत्तीवर पालकांचा हक्क असतो का? मुलगा आणि मुलीसाठी वेगळे नियम का? कायदा काय सांगतो? Parents Property Rights in India

Parents Property Rights in India : पालकांच्या मालमत्तेवर मुलांचा समान हक्क असतो, हे सर्वांना ठाऊक आहे. पण उलट प्रश्न — मुलाच्या किंवा मुलीच्या मालमत्तेवर पालकांचा किती अधिकार असतो? — याबाबत अनेकांना स्पष्ट माहिती नसते. भारतीय कायद्यानुसार पालकांना थेट मालकी हक्क नसतो; मात्र काही विशिष्ट परिस्थितीत ते वारसदार ठरू शकतात. चला, सोप्या भाषेत संपूर्ण नियम समजून … Read more

कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसाठी ‘आता सरकारी अदालत’विभागाची विशेष मोहीम सुरू. Employee Grievance Resolution

पुणे :  Employee Grievance Resolution : सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व सेवाविषयक तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी ‘आरोग्य अदालत’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुणे परिमंडळाच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात प्रशासकीय पंचसूत्री कार्यप्रणालीच्या माध्यमातून प्रलंबित तक्रारी निकाली काढण्यावर भर दिला जात आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहणाऱ्या तक्रारींमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तवेतन लाभांवर परिणाम होत … Read more

कोविड काळातील मृत्यू प्रकरणी दिलासा ! कोर्टाचे संक्रमित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ₹50 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश. Bombay High Court 50 lakh order

मुंबई : Bombay High Court 50 lakh order :    कोविड-१९ महामारीदरम्यान कर्तव्य बजावताना संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय देताना ने (MSRTC) ला ₹50 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 📌 प्रकरण नेमके … Read more