मुंबई : Government Employees Strike Maharashtra : राज्यभरातील तब्बल १८ लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. सरकारकडून सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह प्रलंबित १८ मागण्यांवर सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी संघटनांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. Also Read कर्मचाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिक पद्धतीने; ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचे … Continue reading पेन्शनबाबत १५ दिवसांत अधिसूचना निघणार , सरकारचे मोठे आश्वासन. मोठी बातमी! १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. Government Employees Strike Maharashtra
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed